महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७

बळीराजाला कर्जमाफीचे बळ

राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्याचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला.
शेतकऱ्यांसाठी २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची मोठी घोषणा.

अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

एकूण आकारमान ७,६९,३५६ कोटी ₹
वित्तीय तूट १,५०,००० कोटी ₹
राज्याची अर्थव्यवस्था ५१ लाख कोटी ₹
कर्जाचा बोजा ११ लाख कोटी ₹

महाराष्ट्र ही जगातील ३० वी मोठी अर्थव्यवस्था ठरली आहे (ऑस्ट्रिया, नॉर्वे आणि बांगलादेशपेक्षा मोठी).

विकासाचे 'चार स्तंभ'

१. कृषी कर्जमाफी आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर.
२. पायाभूत सुविधा मुंबई-पुण्यात मेट्रोचे जाळे विस्तारणे आणि 'मुख्यमंत्री ग्रामसडक योजने'अंतर्गत २३ हजार कि.मी. रस्त्यांची कामे.
३. ऊर्जा व समाज घटक सर्वांगीण विकासासाठी ७४ उपक्षेत्रे निश्चित करून प्रगती साधणे.
४. सेवा क्षेत्र व शहरी विकास १ लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विशेष प्रयत्न.

नवीन कर आणि सवलती